पोस्ट्स

ऑगस्ट २०, २०२० पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

हिमालया नीम फेस पॅक आणि स्क्रब‌‌‌

इमेज
 *हिमालया नीम फेस पॅक आणि स्क्रब‌‌‌* हे फेस पॅक आणि स्क्रब‌‌‌ मी गेल्या ३ वर्षा पासून वापर ते आहे.माझ्या स्किन ला याचा खूप उपयोग झाला.तर या product बद्दल थोडी माहिती तुमच्याबरोबर शेअर करते.आधी हिमालया नीम फेस पॅक बद्ल थोडी माहिती घेऊ. *हिमालया नीम फेस पॅक हिमालया नीम फेस पॅक हा एक  हर्बल  आयुवेर्दिक साबण मुक्त पाॅडक्ट आहे.हा फेस पॅक तुमच्या त्वचेला साफ करून इन्फेक्शन पासून वाचण्यासाठी मदत करतो.हिमालया नीम फेस पॅक त्वचेवरील रोमछिद्रांना बंद करते.आधी थोड्या गरम पाण्याने चेहरा धुऊन घ्यावा.नंतर सुकल्यावर नीम फेस पॅक लावावे.नंतर १०/१५ मिनिटांनंतर थंड पाण्याने चेहरा धुऊन टाकावा.चांगल्या परिणामा साठी आठवड्यातून दोन वेळा हे फेस पॅक लावू शकतात. *हिमालया नीम फेस पॅक मधले साहित्य नीम  हळद मुल्तानी माती  *हिमालया नीम फेस पॅक चे फायदे १= हिमालया नीम फेस पॅक उत्कृष्ट क्लींजर चे काम करते. २=तेलकट आणि मुरुमे असलेल्या त्वचेसाठी खूप उपयोगी आहे. ३=त्वचेवरील अतिरिक्त तेल थांबवण्यासाठी मदत करते. ४=त्वचे चा रंग उजळण्यास मदत करते. ५=त्वचेला हाइड्रेट करण्याचे काम करते. ६=मुरूमे फुटल्यावर त्यांना आ

१२ नियम उत्तम आरोग्य

इमेज
 *12 नियम उत्तम आरोग्य* १=सकाळी उपाशीपोटी 2 ग्लास कोमट पाणी प्यावे. २=सकाळी उपाशीपोटी कधी चहा पिऊ नये. ३=रात्री दात घासून 1 ग्लास पाणी पिऊन झोपावे. ४=जेवताना कधी पाणी पिऊ नये.जेवणाच्या 30 मिनिटे आधी किंवा जेवणाच्या 30 मिनिटे नंतर पाणी प्यावे. ५=दिवस भरात 8 ते 12 ग्लास पाणी प्यावे. ६=रात्री दही,राजमा या सारखे पदार्थ खाऊ   नये. ७=संध्याकाळी ५ च्या नंतर जास्त जेवण करु नये. ८= फ्रिज मधले थंड पाणी पिऊ नये. ९= जेवल्यानंतर बडीशेप किंवा थोडा गूळ खावा. १०=रात्री झोपताना मोबाईल बाजूला ठेवून झोपू नये. ११=ज्यांना ब्धदकोष्ठाते ची समस्या आहे त्यांनी संध्याकाळी पपई खावा. १२= नेहमी डाव्या कानावर मोबाईल ठेवून बोलावे.   मला आशा आहे तुम्हाला या टिप्स चा नक्की उपयोग होईल. Thanq  My flaying wing_Madhuri

लिंबू पाणी सर्वात भारी.

इमेज
 *लिंबू पाणी सर्वात भारी* मला कोल्ड्रिंक्स पाहिजे की लिंबू पाणी असे विचारले तर मी लिंबू पाणी च सांगते.कारण मला आवडते. लिंबू पाण्याचे असंख्य फायदे आहेत.हे आपल्या माहित असेल च.पण सर्वात आधी लिंबू पाणी कधी प्यावे हे माहित करून घेऊ. *लिंबू पाणी कधी प्यावे. लिंबू पाणी आपल्या शरीरासाठी खूप लाभदायक असते. लिंबू पाणी प्याल्यामुळे शरीरातील विषाणू बाहेर पडण्यास मदत होते.आपल्या शरीरातील पाण्याची कमतरता पण भरुन निघते.खर तर आपण लिंबू पाणी कधी ही पिऊ शकतो.पण सकाळी उपाशीपोटी प्याल्यामुळे शरीराला खूप फायदे होतात. आर्युवेदात सुद्धा सांगितले आहे की सकाळी ज्या गोष्टी चे सेवन करतो.त्याचे परिणाम पूर्ण दिवसभर दिसतात.सकाळी लिंबू पाणी प्यायला मुळे शरीरातील विषाणू बाहेर पडण्यास मदत होते.त्यामुळे शरीराची पाचक यंत्रणा नीट होते. *लिंबू पाणी प्याल्यामुळे होणारे फायदे १ =तोंडाची दुर्गंधी नाहीशी होते. लिंबामध्ये  मध आणि पाणी एकत्र करून प्याल्यामुळे तोंडाची दुर्गंधी नाहीशी होते.तोंडात दुर्गंधी तयार करणारे विषाणू नाहीशे करण्यास मदत होते. २=शरीरातील ऊर्जा शक्ति वाढते. लिंबामध्ये व्हिटामिन बी आणि सी,फास्फोरस,