पोस्ट्स

गुणकारी आवळा

इमेज
 *गुणकारी आवळा* खरं सांगायचं तर आवळा म्हटलं तर माझ्या डोळ्यासमोर येत ते आवळा सुपारी आणि गोड आवळा .   आवळा तसा चवीनं तुरट त्यामुळे काही ना आवडतो काही ना नाही. हल्ली बाजारात आवळा कॅडी पण भेटते. आवळा कॅडी मध्ये जो आवळा असतो तो आवळा थोडा आंबट गोड असतो.त्यामुळे खायला चांगला लागतो. आणि या आवळा कॅडी मुळे कोणतेही साईड इफेक्ट होत नाही. आयुर्वेदानुसार आवळ्याचे सेवन केल्यामुळे शरीराला खूप सारे फायदे होतात.आवळयामध्ये व्हिटामिन ,मिनरल्स आणि खुप सारे पोषक तत्व असतात.ज्यांची शरिराला खूप आवश्यकता असते.आवळयामुळे शरिरातील गरमी  कमी होते आणि पचनक्रिया सुधारते. *आवळा कॅडी मुळे होणारे फायदे* १=रोग प्रतिकारक शक्ती वाढते. आवळा कॅडी चे नियमित सेवन केल्यामुळे रोग प्रतिकारक शक्ती वाढण्यास मदत होते.त्यामुळे शरीराची इम्युनिटी सिस्टिम मजबूत होण्यास मदत होते.त्यामुळे आजारी पडण्याची शक्यता खुप कमी असते. २=त्वचा सुधारते. आवळा कॅडी मध्ये एंटिऑक्सीडेंट तत्त्व असतात त्यामुळे  त्वचेला खुप फायदा होतो . आणि त्वचा सुधारते. मृत त्वचा निघून जाते.आणि चर्चेचा पोत सुधारतो. त्वचा डाग विरहित होण्यास मदत होते. ३=शरीराला

हाताची पाच‌‌‌ बोटं

इमेज
 *हाताची पाच‌‌‌ बोटं*  हाताची पाच‌‌‌ ही बोट सारखी नसतात . अशी म्हण आहे. पण हाताच्या पाच बोटांमध्ये आपल्या शरीराचे आरोग्य लपले आहे. चला तर बघूया कसे ते............... १=अंगठा(The thumb) हाताचा अंगठा आपल्या फुफ्फुसा शी जोडला गेला आहे. जर तुमच्या हृदयाचे ठोके जलद गतीने पडत असतील तर अंगठ्यावर हलक्या हाताने मसाज करावा. आणि अंगठा हलक्या हाताने ओढावा त्यामुळे लवकर आराम मिळतो. २=तर्जनी(The index finger) हे बोट (gastro intestinal tract)शी जोडलेले आहे. जर तुमच्या पोटामध्ये दुखत असेल तर या बोटाला हलक्या हाताने मसाज करावा.त्यामुळे पोटात दुखणे थांबते. ३=मधले बोट(The middle finger) हे बोट (circulation system)शी जोडले ले असते. जर तुम्हाला चक्कर येत असेल किंवा घाबरल्या सारखे होत असेल तर त्या बोटावर हलक्या हाताने मसाज करावा.त्यामुळे आराम मिळतो. ४=अनामिका (The Ring finger) हे बोट आपल्या मनाशी जोडले गेलेले असते.काही कारणांमुळे जर तुमचा मूड चांगला नसेल तर या बोटाला हलक्या हाताने मसाज करावा आणि ओढावा.त्यामुळे आराम मिळतो.आणि

किचन टाॅवेल कसे साफ करावे.

इमेज
किचन टाॅवेल कसे साफ करावे. किचन ची साफ सफाई करणे खुप आवश्यक असते.त्या मुळे किचन मधला अविभाज्य घटक म्हणजे किचन टाॅवेल. म्हणजे बघा ना....... हात पुसायला,भांडी पुसायला, पोळी शेकायला, पोळ्या ठेवायला, गॅस शेगडी पुसायला,डबे पुसायला.......... अशा कितीतरी कामासाठी आपल्याला टाॅवेल लागतात. पण त्यांची साफसफाई करणे तेवढेच महत्त्वाचे............ पुढील टिप्स चा वापर केला किचन टाॅवेल ची सफाई करु शकतात. १=किचन टाॅवेल ला धुण्याआधी २० ते ३० मिनिटे डिटर्जंट पावडर मध्ये भिजवून ठेवावे.असे केल्याने कपडे स्वच्छ होतात. २=जर टाॅवेल कलरफुल असतील.आणि त्यांचा कलर कायम राहावा असे वाटत असेल तर पाण्यामध्ये क्लोरीन ब्लीच टाकून टाॅवेल भिजत ठेवावे.व नंतर धुऊन टाकावे.क्लोरीन ब्लीच मसाल्याचे आणि तेलाचे डाग काढण्यास मदत करते. ३=पाण्यामध्ये एक चमचा बेकिंग सोडा मिसळून टाॅवेल १५ ते २० मिनिटे भिजत ठेवावे.त्यानंतर पाण्यामध्ये डिटर्जंट पावडर टाकून धुऊन घ्यावे. ४=टाॅवेल डिटर्जंट पावडर मध्ये भिजवून त्यामध्ये थोडा लिंबाचा रस मिक्स करावा.त्यामुळे टाॅवेल चे डाग  हि निघतील आणि टाॅवेल ला येणारा वास

फळे कधी खायाला पाहिजे.

इमेज
 *फळे कधी खायाला पाहिजे. फळे खायाला सर्वांना च आवडतात.पण ती योग्य वेळेवर खाल्ली तर च शरीराला त्याचा योग्य फायदा होतो. १=डाळिंब डाळिंब हे नेहमी सकाळी खाल्ले पाहिजे. सकाळी खाल्ल्यामुळे शरिरात एनर्जी (ऊर्जा) साठून राहते. रात्री डाळिंब खाल्ल्यामुळे काही फायदा होत नाही. २=पपई पपई नेहमी सकाळी नाश्ता केल्यानंतर आणि दुपारी जेवणाच्या आधी खायाला पाहिजे. ३=संत्री संत्री कधीच उपाशीपोटी खाऊ नये. उपाशीपोटी खाल्ल्यामुळे गॅस ची समस्या निर्माण होते. दुपारी ४ च्या नंतर संत्री खाल्ल्यामुळे शरीराला फायदा होतो. ४=द्राक्षे गोड,आंबट द्राक्षे शरीरातील पाण्याची पातळी नीट ठेवण्यास मदत करते.म्हणून उपाशीपोटी खाल्ल्यामुळे शरीराला फायदा होतो. ५= केळे उपाशीपोटी केळे खाल्ल्यामुळे किंवा रात्री झोपण्यापूर्वी केळे खाल्ल्यामुळे गॅस आणि अपचन ची समस्या होते.त्यामुळे उपाशीपोटी आणि रात्री झोपण्यापूर्वी केळे खाऊ नये. दुपारी जेवल्यानंतर केळे खाल्ल्यामुळे शरीराला खूप फायदे होतात. केळ या मध्ये पोष्टिक तत्त्व असतात त्यामुळे रोगप्रतिकारक शक्ती वाढण्यास मदत होत

हिमालया नीम फेस पॅक आणि स्क्रब‌‌‌

इमेज
 *हिमालया नीम फेस पॅक आणि स्क्रब‌‌‌* हे फेस पॅक आणि स्क्रब‌‌‌ मी गेल्या ३ वर्षा पासून वापर ते आहे.माझ्या स्किन ला याचा खूप उपयोग झाला.तर या product बद्दल थोडी माहिती तुमच्याबरोबर शेअर करते.आधी हिमालया नीम फेस पॅक बद्ल थोडी माहिती घेऊ. *हिमालया नीम फेस पॅक हिमालया नीम फेस पॅक हा एक  हर्बल  आयुवेर्दिक साबण मुक्त पाॅडक्ट आहे.हा फेस पॅक तुमच्या त्वचेला साफ करून इन्फेक्शन पासून वाचण्यासाठी मदत करतो.हिमालया नीम फेस पॅक त्वचेवरील रोमछिद्रांना बंद करते.आधी थोड्या गरम पाण्याने चेहरा धुऊन घ्यावा.नंतर सुकल्यावर नीम फेस पॅक लावावे.नंतर १०/१५ मिनिटांनंतर थंड पाण्याने चेहरा धुऊन टाकावा.चांगल्या परिणामा साठी आठवड्यातून दोन वेळा हे फेस पॅक लावू शकतात. *हिमालया नीम फेस पॅक मधले साहित्य नीम  हळद मुल्तानी माती  *हिमालया नीम फेस पॅक चे फायदे १= हिमालया नीम फेस पॅक उत्कृष्ट क्लींजर चे काम करते. २=तेलकट आणि मुरुमे असलेल्या त्वचेसाठी खूप उपयोगी आहे. ३=त्वचेवरील अतिरिक्त तेल थांबवण्यासाठी मदत करते. ४=त्वचे चा रंग उजळण्यास मदत करते. ५=त्वचेला हाइड्रेट करण्याचे काम करते. ६=मुरूमे फुटल्यावर त्यांना आ

१२ नियम उत्तम आरोग्य

इमेज
 *12 नियम उत्तम आरोग्य* १=सकाळी उपाशीपोटी 2 ग्लास कोमट पाणी प्यावे. २=सकाळी उपाशीपोटी कधी चहा पिऊ नये. ३=रात्री दात घासून 1 ग्लास पाणी पिऊन झोपावे. ४=जेवताना कधी पाणी पिऊ नये.जेवणाच्या 30 मिनिटे आधी किंवा जेवणाच्या 30 मिनिटे नंतर पाणी प्यावे. ५=दिवस भरात 8 ते 12 ग्लास पाणी प्यावे. ६=रात्री दही,राजमा या सारखे पदार्थ खाऊ   नये. ७=संध्याकाळी ५ च्या नंतर जास्त जेवण करु नये. ८= फ्रिज मधले थंड पाणी पिऊ नये. ९= जेवल्यानंतर बडीशेप किंवा थोडा गूळ खावा. १०=रात्री झोपताना मोबाईल बाजूला ठेवून झोपू नये. ११=ज्यांना ब्धदकोष्ठाते ची समस्या आहे त्यांनी संध्याकाळी पपई खावा. १२= नेहमी डाव्या कानावर मोबाईल ठेवून बोलावे.   मला आशा आहे तुम्हाला या टिप्स चा नक्की उपयोग होईल. Thanq  My flaying wing_Madhuri

लिंबू पाणी सर्वात भारी.

इमेज
 *लिंबू पाणी सर्वात भारी* मला कोल्ड्रिंक्स पाहिजे की लिंबू पाणी असे विचारले तर मी लिंबू पाणी च सांगते.कारण मला आवडते. लिंबू पाण्याचे असंख्य फायदे आहेत.हे आपल्या माहित असेल च.पण सर्वात आधी लिंबू पाणी कधी प्यावे हे माहित करून घेऊ. *लिंबू पाणी कधी प्यावे. लिंबू पाणी आपल्या शरीरासाठी खूप लाभदायक असते. लिंबू पाणी प्याल्यामुळे शरीरातील विषाणू बाहेर पडण्यास मदत होते.आपल्या शरीरातील पाण्याची कमतरता पण भरुन निघते.खर तर आपण लिंबू पाणी कधी ही पिऊ शकतो.पण सकाळी उपाशीपोटी प्याल्यामुळे शरीराला खूप फायदे होतात. आर्युवेदात सुद्धा सांगितले आहे की सकाळी ज्या गोष्टी चे सेवन करतो.त्याचे परिणाम पूर्ण दिवसभर दिसतात.सकाळी लिंबू पाणी प्यायला मुळे शरीरातील विषाणू बाहेर पडण्यास मदत होते.त्यामुळे शरीराची पाचक यंत्रणा नीट होते. *लिंबू पाणी प्याल्यामुळे होणारे फायदे १ =तोंडाची दुर्गंधी नाहीशी होते. लिंबामध्ये  मध आणि पाणी एकत्र करून प्याल्यामुळे तोंडाची दुर्गंधी नाहीशी होते.तोंडात दुर्गंधी तयार करणारे विषाणू नाहीशे करण्यास मदत होते. २=शरीरातील ऊर्जा शक्ति वाढते. लिंबामध्ये व्हिटामिन बी आणि सी,फास्फोरस,