पोस्ट्स

आई झाल्यावरच आईपण समजतं.

इमेज
 *आई झाल्यावरच आईपण समजतं............... आई म्हटल तर तिला काळजी ही वाटतेच. माझी आई नेहमी काही खाल्लं का,जेवली का, काही पाहिजे का, ऑफिस ला जाताना हे घेतलं का, काही राहिले नाही ना? कधी थोडासा उशीर झाला तर काळजी पोटी चा फोन करणं कुठे आहे स.अजून किती वेळ लागेल.अशी आईची काळजी. कधी कधी मला राग यायचा कि आई तू सारखं मला विचारत नको जाऊ ग कि तू हे केलं का ,ते केलं का ???? मला नाही आवडत ग........ मी मोठी झाली आहे.मला माझं समजतं. तेव्हा आई म्हण्याची आई साठी मुलं कधी ही मोठी होत नाही.ती लहान च असतात.तु जेव्हा आई होशील तेव्हा तुला समजेल आई म्हणजे काय असतं ते................ माझ्या लग्नाच्या २ वर्षांनी मला समजलं की मी आई होणार आहे.तो आनंद काही वेगळाच होता.मी तर तेव्हा पासून च सर्व गोष्टींचा विचार करू लागली माझ बाळ कसं असेल,त्याला सभांळण मला जमेल ना???? हे सर्व माझ्या डोक्यात येणारे प्रश्न आईला सांगितले.तेव्हा पण आई हसली आणि म्हणाली आता तू आई होणार ना आता तुला समजेल आई म्हणजे काय असतं ते................... अगदी मनापासून सांगायचं तर मला माझ्या गरोदर पणात च समजलं की आई होणं म्हणजे काय असतं त

नवरात्री यंदा कलरफुल साडी कि कलरफुल मास्क

इमेज
 *नवरात्री यंदा कलरफुल साडी कि कलरफुल मास्क* अजून हि कोरोना चे संकट संपूर्ण जगात चालू च आहे. गणपती झाले.आता नवरात्री येतेय.नवरात्री दरवर्षी उत्साहात साजरी केली जाते.पण या वर्षी कोरोना चे संकट लक्षात घेऊन सुरक्षित पणे गणपती उत्सवा सारखी नवरात्री ही साजरी करु. नवरात्री म्हणजे दुर्गा देवीची ९ रुपें. आणि ९ रंग त्या त्या देवीच्या गुणांचे प्रतिक आहेत.या वर्षी पिर्तृ पक्ष १७ सप्टेंबर ला समाप्त होत आहे.आणि १ महिन्यांनंतर लगेच१७ ऑक्टोबर ला नवरात्री उत्सव सुरू होत आहे.   चला तर या वर्षी कोणकोणते रंग आहे त ते बघुया. *नवरात्री रंग २०२० १=१७ ऑक्टोबर शनिवार (राखाडी) ⬛grey   २=१८ ऑक्टोबर रविवार (नारंगी) 🟧orange ३=१९ ऑक्टोबर  सोमवार (पांढरा)⬜ white ४=२० ऑक्टोबर मंगळवार (लाल) 🟥Red ५=२१ ऑक्टोबर बुधवार (निळा) 🟦Royal blue ६=२२ ऑक्टोबर गुरूवार (पिवळा)🟨 yellow ७=२३ ऑक्टोबर शुक्रवार (हिरवा) 🟩Green ८=२४ ऑक्टोबर शनिवार (मोरपंखी)🦚peacock Green  ९=२५ ऑक्टोबर रविवार (जांभळा)🟪 purple या रंगाचे विशेष महत्त्व सुद्धा आहे. १=राखाडी (Grey) नवरात्री चा पहिला दिवस राखाडी रंग आहे. राखाडी रंग हा आपल्या भ

माझा photo partner

इमेज
 *माझा photo partner* खरं सांगायचं तर मला photo काढायला खूप आवडते.कधी पण मी ready च असते.फोटो म्हणजे माझ्या साठी न विसरता येण्यासारख्या आठवणी.कधी वेळ भेटला तर मोबाईल मध्ये सर्व फोटो बघत बसायच. २०१९ पासून मला photo काढण्यासाठी एक partner भेटला.म्हणजे‌ माझा मुलगा. तुम्हाला पण हसायला ‌येईल. पण मी माझ्या मुलाच्या जन्माच्या १ ल्या दिवसापासून फोटो काढले आहेत.  त्यानंतर माझ्या बाळाची अंघोळ झाल्यावर त्याला टाॅवेल मध्ये गुंडाळून फोटो. नवीन कपडे , टोपी, बूट घालून फोटो. त्याच्या आजूबाजूला खेळणी ठेवून फोटो. खर तर लहान बाळ झोपले ले असताना फोटो काढयाचे नसतात असे म्हणतात.पण मला हे नाही पटत. मी माझ बाळ झोपेत असताना ही फोटो काढले आहे.त्यापेक्षा सुंदर फोटो कोणतेच येत नाही. मी माझ्या बाळा बरोबर प्रत्येक सणाला फोटो काढले आहेत. आणि त्यात सेल्फी फोटो तर खूपच. माझा बाळ पंधरा दिवसाच असल्यापासून ते आतापर्यंत. खूप सारे फोटो च फोटो. (आता माझं बाळ १ वर्ष आठ महिन्यांचा आहे.) हे सर्व फोटो कधी कधी मी माझ्या बाळा ला दाखवत असते.तेव्हा तो फोटो बघून खूप खुश होतो.आणि जसजसा तो पुढे मोठा होत जाईल त्याला अजून सम

गुणकारी आवळा

इमेज
 *गुणकारी आवळा* खरं सांगायचं तर आवळा म्हटलं तर माझ्या डोळ्यासमोर येत ते आवळा सुपारी आणि गोड आवळा .   आवळा तसा चवीनं तुरट त्यामुळे काही ना आवडतो काही ना नाही. हल्ली बाजारात आवळा कॅडी पण भेटते. आवळा कॅडी मध्ये जो आवळा असतो तो आवळा थोडा आंबट गोड असतो.त्यामुळे खायला चांगला लागतो. आणि या आवळा कॅडी मुळे कोणतेही साईड इफेक्ट होत नाही. आयुर्वेदानुसार आवळ्याचे सेवन केल्यामुळे शरीराला खूप सारे फायदे होतात.आवळयामध्ये व्हिटामिन ,मिनरल्स आणि खुप सारे पोषक तत्व असतात.ज्यांची शरिराला खूप आवश्यकता असते.आवळयामुळे शरिरातील गरमी  कमी होते आणि पचनक्रिया सुधारते. *आवळा कॅडी मुळे होणारे फायदे* १=रोग प्रतिकारक शक्ती वाढते. आवळा कॅडी चे नियमित सेवन केल्यामुळे रोग प्रतिकारक शक्ती वाढण्यास मदत होते.त्यामुळे शरीराची इम्युनिटी सिस्टिम मजबूत होण्यास मदत होते.त्यामुळे आजारी पडण्याची शक्यता खुप कमी असते. २=त्वचा सुधारते. आवळा कॅडी मध्ये एंटिऑक्सीडेंट तत्त्व असतात त्यामुळे  त्वचेला खुप फायदा होतो . आणि त्वचा सुधारते. मृत त्वचा निघून जाते.आणि चर्चेचा पोत सुधारतो. त्वचा डाग विरहित होण्यास मदत होते. ३=शरीराला

हाताची पाच‌‌‌ बोटं

इमेज
 *हाताची पाच‌‌‌ बोटं*  हाताची पाच‌‌‌ ही बोट सारखी नसतात . अशी म्हण आहे. पण हाताच्या पाच बोटांमध्ये आपल्या शरीराचे आरोग्य लपले आहे. चला तर बघूया कसे ते............... १=अंगठा(The thumb) हाताचा अंगठा आपल्या फुफ्फुसा शी जोडला गेला आहे. जर तुमच्या हृदयाचे ठोके जलद गतीने पडत असतील तर अंगठ्यावर हलक्या हाताने मसाज करावा. आणि अंगठा हलक्या हाताने ओढावा त्यामुळे लवकर आराम मिळतो. २=तर्जनी(The index finger) हे बोट (gastro intestinal tract)शी जोडलेले आहे. जर तुमच्या पोटामध्ये दुखत असेल तर या बोटाला हलक्या हाताने मसाज करावा.त्यामुळे पोटात दुखणे थांबते. ३=मधले बोट(The middle finger) हे बोट (circulation system)शी जोडले ले असते. जर तुम्हाला चक्कर येत असेल किंवा घाबरल्या सारखे होत असेल तर त्या बोटावर हलक्या हाताने मसाज करावा.त्यामुळे आराम मिळतो. ४=अनामिका (The Ring finger) हे बोट आपल्या मनाशी जोडले गेलेले असते.काही कारणांमुळे जर तुमचा मूड चांगला नसेल तर या बोटाला हलक्या हाताने मसाज करावा आणि ओढावा.त्यामुळे आराम मिळतो.आणि

किचन टाॅवेल कसे साफ करावे.

इमेज
किचन टाॅवेल कसे साफ करावे. किचन ची साफ सफाई करणे खुप आवश्यक असते.त्या मुळे किचन मधला अविभाज्य घटक म्हणजे किचन टाॅवेल. म्हणजे बघा ना....... हात पुसायला,भांडी पुसायला, पोळी शेकायला, पोळ्या ठेवायला, गॅस शेगडी पुसायला,डबे पुसायला.......... अशा कितीतरी कामासाठी आपल्याला टाॅवेल लागतात. पण त्यांची साफसफाई करणे तेवढेच महत्त्वाचे............ पुढील टिप्स चा वापर केला किचन टाॅवेल ची सफाई करु शकतात. १=किचन टाॅवेल ला धुण्याआधी २० ते ३० मिनिटे डिटर्जंट पावडर मध्ये भिजवून ठेवावे.असे केल्याने कपडे स्वच्छ होतात. २=जर टाॅवेल कलरफुल असतील.आणि त्यांचा कलर कायम राहावा असे वाटत असेल तर पाण्यामध्ये क्लोरीन ब्लीच टाकून टाॅवेल भिजत ठेवावे.व नंतर धुऊन टाकावे.क्लोरीन ब्लीच मसाल्याचे आणि तेलाचे डाग काढण्यास मदत करते. ३=पाण्यामध्ये एक चमचा बेकिंग सोडा मिसळून टाॅवेल १५ ते २० मिनिटे भिजत ठेवावे.त्यानंतर पाण्यामध्ये डिटर्जंट पावडर टाकून धुऊन घ्यावे. ४=टाॅवेल डिटर्जंट पावडर मध्ये भिजवून त्यामध्ये थोडा लिंबाचा रस मिक्स करावा.त्यामुळे टाॅवेल चे डाग  हि निघतील आणि टाॅवेल ला येणारा वास

फळे कधी खायाला पाहिजे.

इमेज
 *फळे कधी खायाला पाहिजे. फळे खायाला सर्वांना च आवडतात.पण ती योग्य वेळेवर खाल्ली तर च शरीराला त्याचा योग्य फायदा होतो. १=डाळिंब डाळिंब हे नेहमी सकाळी खाल्ले पाहिजे. सकाळी खाल्ल्यामुळे शरिरात एनर्जी (ऊर्जा) साठून राहते. रात्री डाळिंब खाल्ल्यामुळे काही फायदा होत नाही. २=पपई पपई नेहमी सकाळी नाश्ता केल्यानंतर आणि दुपारी जेवणाच्या आधी खायाला पाहिजे. ३=संत्री संत्री कधीच उपाशीपोटी खाऊ नये. उपाशीपोटी खाल्ल्यामुळे गॅस ची समस्या निर्माण होते. दुपारी ४ च्या नंतर संत्री खाल्ल्यामुळे शरीराला फायदा होतो. ४=द्राक्षे गोड,आंबट द्राक्षे शरीरातील पाण्याची पातळी नीट ठेवण्यास मदत करते.म्हणून उपाशीपोटी खाल्ल्यामुळे शरीराला फायदा होतो. ५= केळे उपाशीपोटी केळे खाल्ल्यामुळे किंवा रात्री झोपण्यापूर्वी केळे खाल्ल्यामुळे गॅस आणि अपचन ची समस्या होते.त्यामुळे उपाशीपोटी आणि रात्री झोपण्यापूर्वी केळे खाऊ नये. दुपारी जेवल्यानंतर केळे खाल्ल्यामुळे शरीराला खूप फायदे होतात. केळ या मध्ये पोष्टिक तत्त्व असतात त्यामुळे रोगप्रतिकारक शक्ती वाढण्यास मदत होत